(मागील: अध्यात्म आणि तर्कशास्त्र भाग१
https://hemantgore1978.blogspot.com/2026/04/blog-post.html)
पुनर्जन्म हा एक अध्यात्माचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि ते खरं आहे कारण आधुनिक सांख्यविज्ञानाचा सिद्धांत आहे की चेतन्य निर्माण होत नाही की नष्टही होत नाही केवळ त्याचं स्थानांतरण आणि रुपांतरण होतं. मग मला सांगा, मृत्यूनंतर जीवरुपी चैतन्य कुठं जातं आणि जन्मावेळी ते कुठून येतं! याचाच अर्थ पुनर्जन्म असला'च' पाहिजे. पुनर्जन्म आहे हे यावरून सिद्ध होतं.
पुढील:अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग ३:अनादी-अनंतत्व)
https://hemantgore1978.blogspot.com/2026/05/blog-post.html
No comments:
Post a Comment