Saturday, February 22, 2020

गंदगी है जिंदगी!

दुनियामें सब सापेक्ष है और स्वच्छता भी इसे अपवाद नहीं है| गंदगी करना नहीं चाहिए इसमें 'दो टूक' नहीं हो सकते मगर 'विचारोंकीभी सफाई' आवश्यक है| हमें सफाईके 'अपने' मानक बनाना चाहिए नां की युरोप या अमरिका. वहां की जलवायू अलग है, मांटी अलग है, तपमान अलग है और सभ्यताभी अलग है| हम कहते हैं की हमारा देश कृषीप्रधान है| तो हमें हमारे देशके मिट्टीसे जुडे रहनाही चाहिए और हमारी संतानोंकोभी जुडा रखना चाहिए(वैसे  सबकोही चाहिए)|
आखिरमें:- वैसे हमभी गंदगीसे पैदा हुए और हम जो संतान पैदा करते है वोभि हमारे 'गंदगीसेही' तो होती है|

Thursday, February 20, 2020

शिवरात्री विशेष!

मेरे प्यारे दोस्तों कल(शुक्रवार) शिवरात्र है| ये अनुठा योग इसलिए भी है क्योंकी शुक्रवार संतोषी माता का होता है जो शक्ती(शिवपत्नी) का एक रुप है| शिव माने 'मांगल्य', शिव माने कल्याण| शिव एकमात्र भगवान है जो सुर और असूर दोनोंसे पूजे जाते है| शिव की मूर्तिपूजा नहीं होती बल्कि लिंगपूजा होती है| ये अद्वैत दर्शन कराता है|
'अंत'मे ॐ नमः शिवाय|

Tuesday, February 18, 2020

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्वदेशी आणि ग्रामस्वराज्य !

(विसू:- हे प्रेषण खांग्रेसींनी आणि गांधी शब्दाचं अपथ्य असणार्यांनी वाचू नये. वाचून मळमळल्यास किंवा उलटी वगैरे झाल्यास उत्तरदायी हेमंत वसंत गोरे नाही.)
स्वदेशीची संकल्पना 'विदेशी' वस्तू न वापरणं एवढीच संकुचित नाही. तर स्वदेशी म्हणजे आपल्या जास्तीत जास्त आवश्यकता पूर्तीसाठी स्वदेशात(सुमारे ३० कि.मी) परिसरातच तयार होणार्या वस्तूंचा उपयोग करणं( मोहनदास गांधींचं विदर्भात असं एक घर आहे जे त्यांनी ५००रू. मधे बांधून घेतलं असं मी एका लघुचलतचित्रात ऐकलंय). ग्रामस्वराज्य म्हणजे गांव कमीत कमी परावलंबी असणं हे आपल्याला समजत असेलच. ही दोन्ही तत्व भ्रष्टाचार नगण्य करण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
इंग्रज आणि मुस्लिम राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थानातील गावं(खेडी) स्वयंपूर्ण होती. गावकऱ्यांना आवश्यक गोष्टी गावातच तयार होत, गावकरीच करत त्यामुळे टेंडर(अमराठी शब्दाबद्दल क्षमस्व!)चा प्रकार नव्हता.तथाकथित 'विकासकामांसाठी' बाहेरून माणसं येत नसल्याने अधिकार्यांना चिरिमिरी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. सरासरी प्रत्येक गावात एक गुरूकुल होतं ज्यात सर्व जातीवर्णांचे विद्यार्थी शिक्षण घेत(संदर्भ: रमणीय वृक्ष आणि इतर धर्मपाल साहित्य). गुरूदक्षिणा नंतर दिली जाई त्यामुळे शिक्षणाचा नावाखाली होणारा भ्रष्टाचारही नव्हता. मुळात ' माणूस म्हणून असणार्या' बहुतेक आवश्यकता गावातच पूर्ण झाल्यामुळे भ्रष्टाचार करायला साधनंच कमी होती.
सध्याच्या काळात या गोष्टी अवलंबणं कठीण आहे हे मलाही समजतं. पण आपण प्रयत्न तर करू शकतो. आणि हो 'दिर्घकालीन' विचार करता याचा लाभ आपल्यालाच आहे. त्यामुळे इतरांकडे 'अंगुलीनिर्देश' नको.

Saturday, February 15, 2020

भागवतबोध १

सामान्य माणूस हा चमत्कार तिथं नमस्कार करणारं असल्यानं पुराणात चमत्कार पेरले आहेत पण पुराणं ही मानवजातीला शिक्षण देणारी आहेत. यातीलच एक भागवत महापुराण. त्यात सुरवातीलाच(१८ वा अध्याय) परिक्षिताला मिळालेल्या शापाची कथा आहे. त्यावरच आजचं हे लिखाण.
(भागवतानुसार)परिक्षित गोब्राम्हणप्रतिपालक होता, पराक्रमी होता पण लुबाडून घेतलेल्या धनातून बनविलेल्या मुकुट घातल्याने त्याला शिकार करण्याची दुर्बुद्धी झाली. त्यावरही 'कळस' म्हणजे ध्यानस्थ ऋषींच्या गळ्यात त्यानं सर्प घातला. आणि यातूनच शृंगी ऋषींचा श्राप त्याला मिळाला.
ही झाली कथा. पण यातील बोध म्हणजे ब्राह्मण(बुद्धिवंत) आणि क्षत्रिय(बलवंत) हे(सर्वच वर्ण) जेव्हा परस्परांचा आदर करतात तेव्हाच राज्यकारभार सुरळीत होतो.

Wednesday, February 12, 2020

हिंदूओंके चारो वर्णोंके 'धर्म' अलग है|

धर्म का मूल अर्थ है धरना या पकडना याने कोईभी चीज की कुछ propeties होती है वो है धर्म| इसलिए हर वर्णके अपने ऐसे कुछ धर्म है जैसे की ब्राह्मण का सिखना, सिखाना| क्षत्रियोंका धर्भ रक्षण करणा, वैशोंका वितरण करना, शूद्रोंका(ये क्षूद्रोंसे अलग है|) सेवा करना| इससे ये सिद्ध होता है की हिंदूओंके चारो वर्णोंके 'धर्म' अलग है|

Sunday, February 9, 2020

आंतरजातीय विवाह(?)(का नको)!

(शिर्षटिप्पणी:- प्रेषण पूर्ण वाचूनच निंदात्मक टिका-टिप्पणी करावं. अर्धवट वाचून समजून न घेता केलेल्या टिकाटिप्पणीची दखल घेतली जाणार नाही.)
इतिहासातही(रामायण-महाभारत, पुराणं) आंतरजातीय-आंतरराष्ट्रीय विवाहाची उदाहरणं सापडतात. तरीही (धर्म)शास्त्राने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं नाही. कारण विवाहाची केवळ व्यवस्था मैथुन सुखाच्या पूर्तिसाठी नाही. तर त्याचबरोबर राष्ट्र, धर्म टिकावेत म्हणून आहे. त्याचमुळे (जन्माने)ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरूष यांच्या संयोगातून निर्माण झालेली संतती सूत(सारथ्य करणारे) म्हणून ओळखली जाऊ लागली कारण नेतृत्वाला जन्म देण्यासाठी आईतंही ते (गुण)धर्म पाहिजेत('राष्ट्रपिता' शिवाजी महाराजांची आई ब्राह्मण असती तर कदाचित शिवाजी महाराजही राष्ट्र निर्माण करू शकले नसते). आंतरजातीय विवाह हे 'भारत' नष्ट करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय' कारस्थान आहे.