(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ४था आहे मोह! मोह म्हणजे आकर्षण, सापेक्ष छद्म (भासमय) प्रेम/माया! (रामायणात उभार)क्षणभराच्या मोहामुळे सीतेला बंदिवास घडला. तथाकथित रामानं सीतेचा त्याग खरा मानला तर याला कारणही सीतेला झालेला मोह. या मोहाची बहिण आहे माया(आई,बहिण किंवा वहिनीची नव्हे, तर आभास). माया आणि मोह यांमुळे इतिहासात अनेक वाईट गोष्टी घडल्या आहेत.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!
No comments:
Post a Comment